सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची, आणि भविष्य सूंदर करण्याची एक संधी. या संधीचा चांगला वापर करण्यासाठी, स्वच्छ विचार, निर्मळ मन, आणि मुखावर स्मित हास्य असावे. त्यामुळे स्वतःसोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो....
...
......
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..