एक प्रश्न उपस्थित झाला होता की, रामकृष्णहरि का म्हणतात.??
छान उत्तर मिळाले: आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी 'रामाचा आचार', 'कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे....
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.