जावई सासरवाडीत एक महिना होता.
वैतागुन सास-याने विचारले ... जावईबापु परत कधी जाताय ...
जावई : - पण का ?
सासरा : - अहो भरपुर दिवस झाले....
जावई : - अहो तुमची मुलगी तर आमचे कडे सहा सहा महिने राहते.
सासरा : - पण आम्ही तिचे लग्न करुन दिले आहे.
जावई : - मग मला काय तुम्ही इथे पळवुन आणलाय काय ? माझे पण लग्न झालेय ना तिच्याशी..
...
.....
सासरा अजुन भिंतीवर डोके आपटत बसलाय..