फुलाने अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची? जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची?
किना-याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची? कधी वा-याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची? अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची, फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची.