वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात....
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात......
मनापासून आठवण काढली आहे तुमची...
पुन्हा म्हणू नका, आपली माणसे विसरून जातात...!

शेअर करा ...