एकदा जंगलातुन ऐक शेळी आणि तीचे पिल्लू निघाले होते. तेवढ्यात समोरून वाघ आला. पिल्लू घाबरून लपून बसले. वाघ शेळीला म्हणाला घाबरू नकोस, मी काही करणार नाही. तुझे बरे चालले आहे ना?
वाघाने पिल्ला बोलावले, शाळेत जातोस का नाही अशी विचारपूस केली आणि वाघ निघुन गेला. पिल्लाने आईला विचारले आई वाघ आला आणि आपल्याला काहीच न करता, न खाता निघून गेला, असे कसे काय? ह्यावर शेळी म्हणाली..
" ह्याचा अर्थ एकच की जंगलाच्या निवडणूका जवळ
आल्या आहेत."