जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा, कदाचित उद्या, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!
जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण ''परमेश्वर '' हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण 'भूमिका' नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो.....!
जे लोक गोड बोलतात, ते सर्वच आपले हितचिंतक
नसतात. लक्षात ठेवा, गोडवा हा मधात असतो, मधमाशीत नसतो.